

Burnt sugarcane fields
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यात तीन वर्षांत ऊस फड जळण्याच्या सुमारे २५० हून अधिक घटना घडल्या असून, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे. विद्युत निरीक्षक विभागाने महावितरणच्या तारांमधून झालेल्या वीज गळतीमुळे आग लागल्याचा अहवाल दिला.