Kolhapur MSEDCL : ऊस जळालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा! 'महावितरण'च्या विद्युततारांमधील शॉर्टसर्किटमुळे २५० हून अधिक आगीच्या घटना

Sugarcane Fire Compensation : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ऊस जळीताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विद्युत तारांमधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचा ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Burnt sugarcane fields

Burnt sugarcane fields

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन वर्षांत ऊस फड जळण्याच्या सुमारे २५० हून अधिक घटना घडल्या असून, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे. विद्युत निरीक्षक विभागाने महावितरणच्या तारांमधून झालेल्या वीज गळतीमुळे आग लागल्याचा अहवाल दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com