Kolhapur City : १५ वर्षे चर्चा, शून्य अंमलबजावणी; उड्डाणपूल कागदावरच, गुदमरतेय कोल्हापूरची वाहतूक कोंडीत

Kolhapur Traffic Congestion Worsens : उड्डाणपूल-भुयारी मार्ग केवळ प्रस्तावांपुरते; १५ वर्षांत प्रत्यक्ष काम शून्य, राष्ट्रीय महामार्गांची जोडणी आणि वाढती वाहनसंख्या; शहर वाहतुकीवर वाढता ताण. नागरिकांचा वेळ, इंधन आणि संयम संपतोय; कोल्हापूरकरांना दिलासा कधी?
Kolhapur Traffic Congestion Worsens

Kolhapur Traffic Congestion Worsens

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरातील अधिकतर एका घरात किमान तीन वाहने, अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाने शहर घुसमटले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल आणि पादचारी भुयारी मार्गांची सातत्याने लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पातळीवर चर्चा केली जाते; पण ते प्रत्यक्षात साकारण्याची कार्यवाही होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर बनत असताना हे उड्डाणपूल, भुयारी मार्ग कागदावरच आहेत.
- संतोष मिठारी

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com