Kolhapur Water Crisis : तीन पाणी योजना, तरीही टॅंकरवरच भागते तहान; शहरात वर्षभरात टॅंकरच्या २५०० फेऱ्या

Tanker Supply : कोल्हापूर शहरात तीन पाणीपुरवठा योजना आणि जवळपास २०० एमएलडी पाणी उपसा होत असतानाही नागरिकांची तहान मात्र टॅंकरवरच भागत आहे. वर्षभरात तब्बल २५०० हून अधिक टॅंकर फेऱ्या आणि २.५ कोटी लिटर पाणी पुरव
Water tankers supplying

Water tankers supplying

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेची तीन उपसा केंद्र, सोबतीला काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना असूनही शहरवासीयांच्या नशिबी लागलेले टॅंकर काही सुटत नाहीत. दोन पाणी योजनेतून दररोज जवळपास २०० एमएलडीपर्यंत पाणी मिळूनही वर्षभरात शहरात विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या, खासगी टॅंकरनी तब्बल अडीच हजारांहून अधिक फेऱ्या केल्या आहेत. त्यातून दोन कोटी ५० लाख लिटरहून अधिक पाणी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com