Kolhapur : अनाथांना आरक्षण मिळाले, पुनर्वसनाची व्यवस्था केंव्हा?; बालगृहातून बाहेर पडल्यानंतर आबाळच..

ज्यांना कुणीही पालक नाही, शारीरिक किंवा मानसिक विकलांग बालके, भीक मागायला बसवलेली मुले, ज्यांचे पालक व्यसनी आहेत, तुरुंगात आहेत, अशा १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या निवाऱ्यासाठी बालगृहांची व्यवस्था आहे.
"Despite receiving reservation benefits, orphaned youths continue to face hardships after leaving child care institutions."
"Despite receiving reservation benefits, orphaned youths continue to face hardships after leaving child care institutions."Sakal
Updated on

-युवराज पाटील

शिरोली पुलाची : अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे असल्याने त्यांना शिक्षण, शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने सात वर्षांपूर्वी घेतला. परंतु अनाथांपैकीच दिव्यांग, मतिमंदांच्या पुनर्वसनासाठी कायदा केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com