Maharashtra Politics : साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून कर्जाची हमी, शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचे गाजर; सरकारच्या भूमिकेने संभ्रम

Sugar Factory Subsidy News : कर्जमाफी होणार या अपेक्षेने राज्यातील शेतकऱ्यांनी ३७ हजार ३९२ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या कर्जाचा बँकांवर बोजा पडला आहे.
Maharashtra Politics : साखर कारखान्यांना  राज्य सरकारकडून कर्जाची हमी, शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचे गाजर; सरकारच्या भूमिकेने संभ्रम
Updated on

Farmer Protest Loan Waiver : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवले. मात्र, ही कर्जमाफी अद्यापही केवळ आश्वासनापुरतीच मर्यादित आहे. ज्या पद्धतीने साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडून (एनसीडीसी) घेतलेल्या कर्जाला राज्य शासनाने थकहमी दिली, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या कर्जाचीही शासनाने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com