Mahavitaran Electricity Cut : महावितरणचा शेतकऱ्यांना तगडा झटका, शेतीसाठी आता फक्त सहा तास वीज; २ तास कपातीचा निर्णय

agriculture power cut : महावितरणने शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आता शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज मिळणार असून सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mahavitaran Electricity Cut agriculture

Mahavitaran Electricity Cut agriculture

esakal

Updated on

farmers electricity supply Maharashtra : शेतीपंपांना आता आठ तासांऐवजी फक्त सहा तासच वीज मिळणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी रात्री व दिवसा प्रत्येकी आठ तास वीजपुरवठा होत होता. परंतु, त्यात कपात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com