Kolhapur News: भात आणि ऊस कापणीच्या काळात कोल्हापुरात ४० जणांचा सर्पदंशाने मृत्यू.

snakebite death: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अलीकडे सर्पदंशाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शेतीप्रधान भागांमध्ये भात आणि ऊस कापणीच्या हंगामात या घटना सर्वाधिक आढळतात. या काळात शेतकरी आणि मजूर दिवसरात्र शेतात काम करत असल्याने सापदंशाची शक्यता वाढते.
Kolhapur snakebite death

Kolhapur snakebite death

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढत असून, दंश झालेल्या जखमींना उपचारासाठी ४० ते ६० किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावे लागते. ग्रामीण रुग्णालयांत ‘ॲन्टी स्नेक व्हेनम लस’ उपलब्ध असली तरी अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने मृत्युदर वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com