raju shetti: राज्य सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले : राजू शेट्टी; 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा घेतला धसका

Kolhapur News : सरकारचे धोरण सर्वसामान्य जनता व शेतकरीविरोधी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना जागृत केले पाहिजे. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे.
raju shetti
raju shettiSakal
Updated on

शिरोळ : अवकाळी पाऊस, खताच्या लिंकिंगमधून होणारी शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटरसक्ती, पीकविमा घोटाळा, वाढलेली महागाई यामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे,’अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com