

Congress leaders celebrate improved performance
sakal
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जिल्हा परिषदेत ३३ जागा लढवून केवळ नऊ जागांवर विजय मिळाला आहे. मित्रपक्ष असलेल्या आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आघाडीच्याही चार जागा विजयी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने ३९ पैकी १३ जागांवर दावा केला आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील जनतेच्या विश्वास संपादनासाठी शिवसेनेचे चुकले कोठे, याच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. यातून शिवसेनेच्या धनुष्यबणाचा ‘नेम’ चुकल्याचे स्पष्ट झाले.