Kolhapur News : बालमृत्यू दर ११ वरून ९ टक्क्यांवर; प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला यश, गेल्याच वर्षी उद्दिष्ट पूर्ण

२०१९ मध्ये कोल्हापूरचा बालमृत्यू दर हा ११ टक्के होता. तो २०२४ मध्ये ९ टक्क्यांवर आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत ध्येयानुसार २०३० पर्यंत बालमृत्यूचा दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने हे उद्दिष्ट गेल्या वर्षीच पूर्ण केले आहे.
Public health mission success: Infant mortality down to 9% due to maternal and child healthcare efforts.
Public health mission success: Infant mortality down to 9% due to maternal and child healthcare efforts.Sakal
Updated on

 नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : नवजात किंवा वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जातात. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील बालमृत्यू व अर्भक मृत्यूदर कमी आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. २०१९ मध्ये कोल्हापूरचा बालमृत्यू दर हा ११ टक्के होता. तो २०२४ मध्ये ९ टक्क्यांवर आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत ध्येयानुसार २०३० पर्यंत बालमृत्यूचा दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याने हे उद्दिष्ट गेल्या वर्षीच पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com