Kolhapur Western Ghat : पश्चिम घाटातून शहरांकडे स्थलांतरणाचा वेग; लोकसंस्कृतीवर संकटांची सावली

Impact of Migration : जैवविविधतेने समृद्ध असलेला पश्चिम घाट परिसर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख मानला जातो. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातून शहरांकडे स्थलांतरणाचा वेग वाढला आहे. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या शोधात तरुण गाव सोडत आहेत.
Villages in the Western Ghats

Villages in the Western Ghats

sakal 

Updated on

एक पिढी आपले मूळस्थान सोडून शहरात वाढली आहे. याचा परिणाम भाषा, लोकपरंपरा, शेती, पशुपालन, वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली या सर्वांवर होणार असून, एका संस्कृतीचे अस्तित्व संपण्याचा धोका आहे. त्यादृष्टीने विचार करून पश्चिम घाटातील तालुक्यांमध्ये पर्यवरण संवर्धनाबरोबरच शाश्वत रोजगार निर्माण करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com