Shaktipeeth Highway : शक्तिपीठाची शक्ती कोणासाठी? 'मुळशी पॅटर्न'सारखी अवस्था झाली, तर त्‍याला कोण जबाबदार?

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी या रस्त्याने १८ तास लागतात. शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार असल्याचे कारण सांगून सरकार हा मार्ग उभा करीत आहे.
Nagpur-Goa Shaktipeeth Highway
Nagpur-Goa Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. शेतजमीन गेल्यानंतर येणाऱ्या पिढीने काय करायचे?, वडिलोपार्जित जमीन गेली आणि पैसे आले तर ठीक; नाहीतर ‘मुळशी पॅटर्न’सारखी अवस्था झाली तर त्‍याला जबाबदार कोण?

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे. याला दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) शेतकरी, महायुतीतील नेते, तसेच मंत्र्यांकडूनही विरोध सुरू आहे. या महामार्गाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे; तसेच आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न म्हणून हा महामार्ग असला तरी या शक्तिपीठाची ‘शक्ती’ खरी कोणासाठी, असा प्रश्न यातून पुढे येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com