

six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
esakal
Karnataka border crime : मालमत्तेच्या वादातून घडलेल्या एका भीषण घटनेत कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात यापूर्वीही अनेक हिंसक संघर्ष घडले आहेत.