Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Land ownership dispute killing : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावात जमिनीच्या वादातून भीषण हत्याकांड घडले. धारदार शस्त्रांनी हल्ला करून सहा जणांना गोळ्या घालून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime

six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime

esakal

Updated on

Karnataka border crime : मालमत्तेच्या वादातून घडलेल्या एका भीषण घटनेत कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भागात यापूर्वीही अनेक हिंसक संघर्ष घडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com