
सांगली : ‘भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीत बेताल वक्तव्य न करता भान ठेवून बोलावे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा कसा यशस्वीरीत्या मार्ग काढता येईल, याचा अभ्यास करायचा. सोडून समाजामध्ये आणि इतर घटकांमध्ये परस्पर गैरसमज निर्माण होतील, अशी वक्तव्य करू नयेत; जिल्ह्यात फिरताना त्यांनी भान ठेवून बोलावे,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या वतीने देण्यात आला आहे.