Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

Sangli family drowning sea : रत्नागिरीतील पावसजवळ समुद्रात सांगलीच्या कुटुंबातील तिघे बुडाले. वडिलांनी दोघांना वाचवले, मात्र मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pawas Ratnagiri drowning incident Sangli family details

Pawas Ratnagiri drowning incident Sangli family details

esakal

Updated on

Ratnagiri Pawas beach accident news : पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३, सध्या रा. मेर्वी-मांडवकरवाडी, मुळ रा. तांदूळवाडी, वाळवा, सांगली) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या दोन मुलांसह पुतण्याला बुडताना पाहून वडिलांनी जीवाची बाजी लावत दोघांना सुखरूप बाहेर काढले; मात्र श्रेयशला वाचवण्यात त्यांना अपयश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com