Raju Shetty : कारखानदारांनी साखर उतारा चोरला : राजू शेट्टी; एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द

Sangli News : गत वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे उसाचे उत्पादनात घटले असताना साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे.
Raju Shetty
Raju Shettysakal
Updated on

सांगली : उसाच्या गाळप हंगामात उसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. ऊस घटतो, तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तयार झालेली साखर हिशेबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com