India Inequality : भारतात उत्पन्नातील असमानता आणि दारिद्र्याची समस्या ही गंभीर चिंतेची बाब

Economic Disparity : भारतामध्ये वाढत्या आर्थिक विषमतेमुळे गरीब अधिक गरीब होत असून, श्रीमंतांची संपत्ती वाढत असल्यामुळे समाजात असंतोष आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
India Inequality
India InequalitySakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : भारतातील सध्याची परिस्थिती ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. गरीब आणि वंचित विभागांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, तर श्रीमंत वर्गाची संपत्ती वाढत आहे. हे उत्पन्न असमानतेच्या समस्येस चालना देत आहे, जे समाजात असंतोष आणि तणाव वाढवित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com