BJP SIR Campaign : 'एसआयआर' मोहिमेमुळे भाजपचे मतदान वाढणार; आमदार धैर्यशील कदम यांचा विश्‍‍वास, कार्यकर्त्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

What Dhairyashil Kadam Said About the SIR Campaign : कडेपूर येथील भाजपच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीत आमदार धैर्यशील कदम यांनी अचूक मतदार पडताळणीचे महत्त्व अधोरेखित केले. बनावट मतदान रोखल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Dhairyashil Kadam SIR campaign statement

Dhairyashil Kadam SIR campaign statement

esakal

Updated on

सांगली : ‘‘एसआयआर’ मोहीम अचूकपणे पार पाडणे गरजेचे आहे. बनावट मतदान बाहेर निघाले तर आपलेच मतदान वाढणार आहे. ‘एसआरआय’ मोहीम योग्यरीत्या (BJP SIR campaign in Sangli) राबवल्यास पुढील विधानसभेचा आमदार भाजपचा असेल,’’ असे मत सांगली-सातारा विधानपरिषदेचे नूतन आमदार धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com