Sangli News:'सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षपिकाचे निकष बदला, तातडीने पंचनामे करा'; बागायतदार संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Urgent Panchnamas Sought: सप्टेंबरअखेर प्रतिवर्षी ५० टक्के द्राक्षक्षेत्रावर फळ छाटणी होते. जिल्ह्यात आजअखेर ९० टक्के द्राक्षबागांची फळछाटणी झालेली नाही. यंदा अन्य पिकांचे नुकसान नजरेने दिसते, मात्र द्राक्षपिकाचे नुकसान दिसत नाही. अन्य पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
“Heavy rainfall damages vineyards in Sangli; grape farmers demand revised crop loss criteria and urgent surveys.”

“Heavy rainfall damages vineyards in Sangli; grape farmers demand revised crop loss criteria and urgent surveys.”

Sakal

Updated on

सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अन्य पिकांचे पंचनामे सुरू आहेत; मात्र द्राक्षपिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम आहे. ‘सध्याची परिस्थिती पाहता द्राक्षपिकाचे निकष बदलून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,’ अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com