Success Story: मुंबईत १५ वर्षे नोकरी केली, शेवटी गाव गाठत सुरू केला व्यवसाय; उभारली मसाले-सरबतची यशस्वी दुनिया!

नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून कमी भांडवलातून मसाले व सरबत पॅकिंगचा व्यवसाय उभा; दर्जा, परवडणाऱ्या किंमती आणि स्वतःचा ब्रँड यांमुळे ऋषिकेश झगडे आज तरुणांसाठी प्रेरणादायी उद्योजक
Back to Roots: Entrepreneur Leaves Mumbai Job, Creates Successful Rural Business

Back to Roots: Entrepreneur Leaves Mumbai Job, Creates Successful Rural Business

sakal

Updated on

माळीनगर : नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून व्यवसायाच्या अनिश्चित वाटेवर धाडसाने पाऊल टाकणाऱ्या येथील ऋषिकेश सतीश झगडे यांनी आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खडे मसाले व सरबत पॅकिंगच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःचा ब्रँड उभा करत यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले आहे. त्यांची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com