Amruta Fadnavis Maharashtra statement
esakal
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार, असे ठामपणे अमृता फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी तो ‘काळा क्षण’ असल्याचे (Amruta Fadnavis Maharashtra statement) म्हटले.