Bacchu Kadu: जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा ‘आसूड मेळावा’; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

Farmers’ Issues Lost in Caste Politics: बच्चू कडू म्हणाले, आज जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला आहे. आम्हाला योग्य भाव मिळाला, तर आरक्षण नको, आम्ही स्वतः नोकऱ्या देऊ शकतो इतकी ताकद आमच्यात आहे.
Bacchu Kadu addresses farmers at ‘Asud Melava’; slams government policies and caste politics.

Bacchu Kadu addresses farmers at ‘Asud Melava’; slams government policies and caste politics.

Sakal

Updated on

सांगोला : केंद्र सरकारने विविध पिकांना हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. पंजाबचा शेतकरी भावासाठी लढतो, मग शिवरायांच्या महाराष्ट्रातील शेतकरी गप्प का आहे? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय देश कधीही सुखी होऊ शकणार नाही असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com