Pannalal Surana: आणीबाणीच्या काळात आम्ही लोकशाहीचे हित जपले: ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा; आणीबाणीतील योद्ध्यांचा बार्शीत सन्मान

आणीबाणी घोषित झाली ही दुर्दैवी बाब होती. त्या काळात वृत्तपत्रांवर बंधने होती. सुराणा यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Barshi Honors Emergency Fighters; Surana Reflects on the Dark Days
Barshi Honors Emergency Fighters; Surana Reflects on the Dark DaysSakal
Updated on

बार्शी शहर : भारतात ज्यावेळी आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला ५० वर्ष झाली. आणीबाणीच्या काळात सर्व देशबांधव लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकवटले होते. आम्ही देखील त्याकाळात लोकशाहीचेच हित जपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com