

सोलापूर : अप्पाजींनी आपल्या जीवनात लाखो जिवांचा उद्धार केला. ते केवळ एक गुरू नव्हते, तर अनेक कुटुंबांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, प्रेरणास्रोत होते. मी स्वतःही त्यांच्या मार्गदर्शनाने समृद्ध झालो आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.