CM Devendra Fadnavis: गावांसह शहराचा विकास महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सांगोल्यात जाहीर सभेत विरोधकांवर टीकास्त्र..

Sangola Rally: शहर व ग्रामीण भागाचा समतोल विकास हा येत्या काळातील शासनाचा मुख्य अजेंडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सांगोल्यातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि अधिकाधिक विकास कामे राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
CM Devendra Fadnavis addressing a large crowd in Sangola, stressing equal development of villages and cities.”

CM Devendra Fadnavis addressing a large crowd in Sangola, stressing equal development of villages and cities.”

Sakal

Updated on

सांगोला: गावांसह शहराचा विकास महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील शहरांचा विकास होत आहे. निवडणुका येत असतात जात असतात मी टीका-टिप्पणी करणार नाही. दोन तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com