Solapur News: 'मंगळवेढ्यात पावसाची रिपरिप;' खरीप पिकासह मुरमी रस्त्याचे नुकसान, ग्रामीण जनजीवन विस्कळीत

Continuous Rain in Mangalwedha: ग्रामीण भागातील रस्ते सध्या चिखलमय झाले या चिखलातून वाहन चालवताना वाहन धारकाला मोठी कसरत करावी लागत आहे . ग्रामीण दूध संकलन करणारे वाहन घसरून गेले. सुदैवाने वाहनाचे नुकसान टळले असले तरी रस्त्याचा प्रश्न मात्र या निमित्ताने ऐरणीवर आला.
Mangalwedha Rain Disrupts Rural Life
Mangalwedha Rain Disrupts Rural LifeSakal
Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : सततच्या रिपरिप पावसामुळे ग्रामीण भागातील वाडीवस्त्यावरील रस्त्यासह खरीप पिकाचे नुकसान झाले.रिपरिप पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले. यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात जून ऐवजी मेच्या मध्यात झाली.तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com