

Allegations of Bias in Crop Insurance Payments Spark Anger Among Farmers
sakal
मंगळवेढा: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात भरलेल्या पिक विमा भरलेल्या शेतकऱ्या पैकी कांदा पिकाची भरपाई दिली त्याचाच गाजावाजा करत अन्य 25032 शेतकऱ्यांचा तोंडाला पाणी पुसण्याचा प्रताप विमा कंपनीने केला आहे.शासनाने विमा कंपनीच्या मनमानीला पाठीशी घातल्यामुळे शेतकऱ्यांसमोर येत्या खरीप हंगामातील मशागती बरोबर पेरणीसाठी खर्चाचा प्रश्न उभा राहिला.