Crops Damage: 'साेलापूर जिल्ह्यातील १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा': सप्टेंबरमधील अतिवृष्टी, ३७९ गावांतील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

agriculture loss in 379 villages of Solapur district: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, कांदा, बाजरी व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
“Excess rain batters Solapur – Crops on 1.33 lakh hectares damaged, 1.54 lakh farmers hit.”

“Excess rain batters Solapur – Crops on 1.33 lakh hectares damaged, 1.54 lakh farmers hit.”

Sakal

Updated on

सोलापूर: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ३७९ गावातील १.५४ लाख शेतकऱ्यांच्या १ लाख ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com