Solapur Crime: एका क्षणात उद्ध्वस्त झाला निराळे कुटुंबाचा संसार; नऊपैकी तीन भाऊ अन् दोन मुलांचा सामूहिक हत्याकांडात बळी, भरभराटीचे कुटुंब झाले पोरके!

Niraley family killed in brutal attack over land dispute, border region mourns collective tragedy: कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती गोविंदपूर येथे जमीन वादातून २८ हल्लेखोरांचा गोळीबार व कोयत्याच्या हल्ल्यात निराळे कुटुंबातील तीन भाऊ व दोन मुलांचा मृत्यू; प्रतिष्ठित कुटुंबावर दुःखाचा डोंगर, सीमाभागात हळहळ
A Home Turned Silent: Mass Murder Leaves Entire Family Grieving Irreparable Loss

A Home Turned Silent: Mass Murder Leaves Entire Family Grieving Irreparable Loss

sakal

Updated on

सोलापूर: कर्नाटक- महाराष्ट्र सीमा भागातील गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील सामूहिक हत्याकांडाने सीमा भागाला हादरवून सोडले असून, चडचणमधील प्रतिष्ठित निराळे कुटुंबाचा अवघा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. एकत्र कुटुंबपद्धती जपणाऱ्या या कुटुंबातील तीन सख्खे भाऊ आणि दोन तरुण मुलांचा निर्घृण हल्ल्यात मृत्यू झाला. एकूण नऊ पुरुष मंडळी असलेल्या या मोठ्या व प्रतिष्ठित कुटुंबातील तिघा भावांसह दोन मुलांचा खून झाल्याने एक भाऊ आणि तीन मुले राहिली आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com