Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Government Boasts of Development While Farmers Suffer: ठाकरे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. ज्याची जमीन वाहून गेली त्याला केवळ साडेतीन लाख रुपयांची भरपाई देणार आहेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे दिले नाहीत तर गावागावात‘कर्जमुक्ती नाही तर मत नाही’असे फलक लावा.
Uddhav Thackeray addressing a gathering in Ghari, Barshi — criticizes government for ignoring farmers’ distress.

Uddhav Thackeray addressing a gathering in Ghari, Barshi — criticizes government for ignoring farmers’ distress.

Sakal

Updated on

पांगरी: शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय आणि योग्य भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. नुकसानीची भरपाई देण्यासाठी आश्वासनांचीच खैरात केली जात आहे. शेतकऱ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे, हे दगाबाज सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com