Raju Shetty : शेतकऱ्यांच्या उस बिलातून १५ रूपये घेऊ देणार नाही

उद्योगपतींची कोट्यावधी रुपयांची कर्ज बुडीत आहेत आणि शासन मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही.
raju shetty

raju shetty

sakal

Updated on

माढा - शेतकऱ्यांच्या उसातून १५ रुपये शासन घेणार असून हा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरचे लोणी घेण्यासारखा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुराच्या नुकसानीची पहाणी करताना रिधोरे येथे शुक्रवारी (ता. ३) बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com