

Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy
sakal
सोलापूर : भारताच्या वैभवशाली ज्ञानपरंपरेचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेद्वारे देशभरातील तब्बल १ कोटीहून अधिक हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.