Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

Indira Gandhi’s Political Hurricane: आणीबाणीनंतर १९७७ ला इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. जनसंघाचे सरकार आले. त्यावेळी काँग्रेसला हरवून रक्तविरहित सत्तांतर होऊ शकते हे देशात पहिल्यांदाच घडले. त्यापूर्वी तुम्ही कुठेही शिक्का मारला तरी तो काँग्रेसलाच पडतो, असेही म्हटले जायचे. काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही.
Indira Gandhi

Indira Gandhi

Sakal

Updated on

-विक्रम पाठक

सोलापूर : जनसंघाचे सरकार पडल्यानंतर काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महिनाभरात अख्खा देश पिंजून काढला. दररोज त्या बारा ते पंधरा सभा घ्यायच्या. प्रचंड ऊर्जा असलेल्या इंदिरा गांधी ३० ते ४० पायऱ्या धावतच चढून स्टेजवर यायच्या. गरिबी हटाओ ही घोषणा देऊन त्यांनी गरिबांसाठी आणलेल्या आर्थिक योजनांमुळे त्यांना गरिबांची अम्मा असे त्यावेळी म्हटले जायचे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com