Banana Export:'करप्याने केळी निर्यातीत ३० टक्के घट'; उत्पादकांचे मोठे नुकसान, स्थानिक बाजारात विक्री करण्याची वेळ

Karpe’s Banana Export Crisis: जिल्ह्यात सध्या केळी काढणीचा हंगाम सुरू आहे. नांदेड व जळगाव भागातील हंगाम संपत आला आहे. त्यामुळे केळी निर्यातीचा हंगाम सोलापूरवर केंद्रित झाला आहे. नेमके मागील काही दिवसात जोरदार अतिवृष्टी झाली आहे.
Banana
Bananasakal
Updated on

सोलापूर: केळी निर्यातीचे हब बनलेल्या सोलापूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे केळीवर काळे ठिपके पडण्यासह करप्याचा फटका बसला आहे. त्यामुळे निर्यातीमध्ये ३० टक्के घट झाली आहे. अजूनही परिस्थिती सावरली गेली नाही तर ही घट निम्म्यापर्यंत खाली येईल असा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com