ओल्या दुष्काळावर अजितदादांचेही मौन; शेतकऱ्याने विचारताच म्हणाले, मी पण शेतकरी, मी डोळ्यांनी पाहिलंय

पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Maharashtra Crop Loss Ajit Pawar Speaks After Farmer Question

Maharashtra Crop Loss Ajit Pawar Speaks After Farmer Question

Esakal

Updated on

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. काही मार्ग बंद झाल्यानं संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात पोहोचले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com