Devendra Fadnavis : कृषी क्षेत्रात ५ वर्षात करणार २५ हजार कोटींची गुंतवणूक: मुख्यमंत्री फडणवीस; सरकार प्रयत्नशील

5-year plan for agriculture modernization in Maharashtra : पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी कृषी प्रदर्शनाची आवश्यकता आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतर करण्याचा केंद्र शासनाच्या प्रयत्न आहे.
CM Fadnavis Announces Massive Agri Investment Plan
CM Fadnavis Announces Massive Agri Investment PlanSakal
Updated on

पंढरपूर : शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जीकरण केले जाणार आहे. येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात दरवर्षी पाच हजार, अशी २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com