

Manoj Jarange Patil Warns Maharashtra Government Says Society Will Not Remain Silent Over Any Injustice
esakal
- दत्तात्रय खंडागळे.
सांगोला : 'होय, आम्ही कट्टर हिंदू आहोत. आमचे हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे आहे. हिंदू कोणाच्या बापाची जागीरदारी नाही,' असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. समाजात फूट पाडण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुरू असल्याचा आरोप करीत, 'समाजावर अन्याय झाला तर तो कधीही सहन करणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.Nighoj Tourism: पावसात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल अन् हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध