Maratha Reservation:'साेलापूर जिल्ह्यातून मराठा आंदोलकांसाठी मदतीचा ओघ सुरूच'; भाकरी, चटणी, ठेचा, पाणी बॉटल घेऊन वाहने रवाना

Support from Solapur: मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील मंडळींनीही बेसन, भाकरी, मिरची ठेचा व चटणी एकत्र जमा करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून भरलेले टेम्पो घेऊन मुंबईकडे रवाना झाले. करमाळा तालुक्यातून रोज टेम्पो, पिकअप गाडी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आले.
“Bhakri, Thecha & Bottled Water Sent to Protest Sites from Solapur”
“Bhakri, Thecha & Bottled Water Sent to Protest Sites from Solapur”Sakal
Updated on

सोलापूर: मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांग पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या बांधवांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातून अन्नपदार्थ पाठविले जात आहेत. गावागावांमधून भाकरी, चटणी, ठेचा, पाणी आदी साहित्य घेऊन वाहने रवाना होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com