Jitendra Awhad: निवडणूक आयोग म्हणजे केंद्राचे बाहुले: आमदार जितेंद्र आव्हाड, तुळजापूर मंदिराचे आर्किटेक्चरल एक्सलन्सचे महत्त्व संपवण्याचे कारस्थान

Political Row: नाशिकमध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्याने एकाच व्यक्तीच्या तीन-तीन नावाने ओळखपत्र सादर करणे म्हणजे घोटाळ्याचाच भाग आहे. ५ वर्षांत हजारोंनी मतदार वाढतात. तर शेवटच्या अवघ्या ५ महिन्यात ७६ लाख मतदार वाढले. सायंकाळी ५ नंतर १५ टक्के मतदान होऊ शकते का, असे प्रश्न विचारून मी थकलो आहे.
MLA Jitendra Awhad alleges that Tuljapur temple’s architectural excellence is under threat due to a deliberate conspiracy.
MLA Jitendra Awhad alleges that Tuljapur temple’s architectural excellence is under threat due to a deliberate conspiracy.Sakal
Updated on

सोलापूर: सरकारने संविधान एकप्रकारे लपवलेच आहे. याविरोधात आम्ही ‘तब लढे थे गोरों से अब लढेंगे चोरों से’ असा नारा देत संघर्ष करत आहोत. कायद्यातील पळवाट शोधून केंद्र सरकारने निवडणूक आयोगामध्ये आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाचे निर्णय देशाच्या नाही तर सरकारच्या हिताचे ठरत आहेत. निवडणूक आयोग हे सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोलापुरात केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com