Rabindranath Tagore History: ८८४ ते १८९२ दरम्यान टागोरांचे सोलापुरात वास्तव्य; साहित्यनिर्मितीला मिळाली नवी दिशा, तीन वेळा वास्तव्यातील ऐतिहासिक ठसा!

How Solapur stay inspired Tagore to write Raja O Rani play: टागोर कुटुंबीयांच्या नऊ वर्षांच्या सोलापूर प्रवासातून शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीला नवे भान; ‘राजा ओ राणी’सह साहित्य, संगीत, नृत्य व कलाक्षेत्राला मिळालेली प्रेरणा
Solapur’s Cultural Legacy: How Tagore’s Visits Influenced His Writing and Creativity

Solapur’s Cultural Legacy: How Tagore’s Visits Influenced His Writing and Creativity

sakal

Updated on

-अरविंद मोटे

सोलापूर : सोलापूर शहराचा सांस्कृतिक इतिहास उलगडताना एक अनमोल अध्याय समोर येतो. तो म्हणजे टागोर कुटुंबीयांचा या शहराशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध. रवींद्रनाथ टागोर यांनी सोलापूरमध्ये तीन वेळा अनेक दिवसांसाठी मुक्काम केला होता. या वास्तव्यातच त्यांनी ‘राजा ओ राणी’ हे नाटक लिहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com