माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Heavy Rain Relief Stalled: भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्याने अनेक गावांमधील पंचनामेच करता आलेले नाहीत. अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
Farmer inspecting damaged crops after heavy rainfall as relief remains stalled due to pending panchanama reports.

Farmer inspecting damaged crops after heavy rainfall as relief remains stalled due to pending panchanama reports.

Sakal

Updated on

सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबरमध्येच २७ जिल्ह्यांमधील ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र, भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्याने अनेक गावांमधील पंचनामेच करता आलेले नाहीत. अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com