Sardar Vallabhbhai Patel: आजारातून उठताच विचारले होते हैदराबादचे काय झाले?; सरदार पटेल यांच्यामुळे मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून मुक्ती

Remembering Sardar Patel: सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे शेतीच्या कामातून वास्तव आणि व्यवहारी शहाणपण हे उपजत आले होते. अत्यंत निग्रही, करारी व्यक्तिमत्त्व असलेले पटेल यांच्यामुळेच संस्थानांच्या विलीनीकरणाचा जटिल प्रश्न मार्गी लागला.
Sardar Vallabhbhai Patel — the Iron Man who liberated Marathwada from the Nizam’s rule through Operation Polo in 1948.

Sardar Vallabhbhai Patel — the Iron Man who liberated Marathwada from the Nizam’s rule through Operation Polo in 1948.

Sakal

Updated on

सोलापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळेच निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला. आजारी असतानाही सरदार पटेल यांनी ग्लानीतून शुद्धीवर येताच हैदराबादचे काय झाले, असा प्रश्न केला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या चरित्राचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी पटेल यांच्या चरित्रातील अनेक पैलू सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com