धक्कादायक ! 'दररोज दोघांचा अपघाती मृत्यू', साेलापूर जिल्ह्यात अडीच वर्षांत २०८६ जणांनी गमावला जीव; मृतांमध्ये ५०० पादचारी

जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये सर्वाधिक अपघात सोलापूर-पुणे, सोलापूर-कोल्हापूर, म्हसवड-टेंभुर्णी-कुसळंब, धर्मपुरी-मोहोळ पालखी मार्ग, टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-उमदी, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गांवर झाले आहेत. सकाळी किंवा सायंकाळी अनेकजण रस्त्यांवरूनच वॉकिंग करायला जातात.
"Deadly statistics: 2086 lives lost in Solapur road accidents in 2.5 years; 500 pedestrians among them."
"Deadly statistics: 2086 lives lost in Solapur road accidents in 2.5 years; 500 pedestrians among them."Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत दोन हजार ८६ जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत. त्यात बाराशे दुचाकीस्वार आणि पाचशे पादचारी असल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी दोघांचा जीव जात असून त्यात एक दुचाकीस्वार असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com