Flood Relief Struggle:'अकरा किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांनी गाठले भुईंजे'; राहुलनगरला पुराचा वेढा बसल्यानंतरचा संघर्ष..

Flood Struggle in Maharashtra: माढा तालुक्यातील सीना नदीकाठी पूर आलेल्या राहुलनगर येथील २० हून अधिक लोक चिखल तुडवत, शेतातील पाण्यातून, पिकातून वाट काढत अकरा किलोमीटरचा प्रवास करून बार्शी तालुक्यातील भुईंजे येथे पोहोचले.
Bhuyanje Villagers Walk 11 Km Amid Rahulanagar Flood Struggle

Bhuyanje Villagers Walk 11 Km Amid Rahulanagar Flood Struggle

Sakal

Updated on

माढा: गावाला पुराचा वेढा, गावात लाईट नाही, पिण्याचे पाणी संपले, उद्यापासून पाणी पाणी करत बसावे लागेल, त्यामुळे आम्ही सर्व बाहेर निघालो अशी प्रतिक्रिया राहुलनगरच्या ग्रामस्थांनी दिली. पुराच्या पाण्याचा वेढा बसलेल्या राहुलनगर येथील ग्रामस्थांनी चिखल तुडवत, पाण्यातून मार्ग काढत अकरा किलोमीटरची पायपीट करत बार्शी तालुक्यातील भुईंजे या गाव गाठले‌. यात तरुणांबरोबरच महिला, वृद्ध, लहान मुलांचा समावेश आहे. या लोकांनी स्वतःचा बचाव यशस्वीपणे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com