

Night-Only Power Supply Puts
sakal
ईश्वरपूर : महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांमधील शेती क्षेत्रांमध्ये अद्यापही रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच वीजपुरवठा केला जात आहे. बिबट्या, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्य जीव यांच्या धोक्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.