RITEISH DESHMUKH RECALLS VILASRAO DESHMUKH’S QUESTION
esakal
RITEISH DESHMUKH SPEAKS ABOUT CHALLENGES FACED BY MARATHI FILM INDUSTRY: हिंदी सिनेमामुळे मराठी सिनेमाच्या तिकीटावर परिणाम होताना पहायला मिळतो. याबद्दल अनेकांनी कलाक्षेत्राबद्दलची आपली मतं व्यक्त केली आहेत. महाराष्ट्रात मराठी सिनेमे मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. अशातच आता यावर रितेश देशमुखने सुद्धा त्यांची बाजू स्पष्टपणे मांडलीय. यावेळी बोलताना त्याने महाराष्ट्रात मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केलीय.