
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्जुनला विलासच्या खुनाचं सत्य समजू नये म्हणून महीपत आणि साक्षी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मालिकेत अचानक सायलीचे सीन दिसत नाहीयेत. त्यामुळे प्रेक्षक गोंधळले आहेत. काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊया.