'तो अंगावर धावून आला आणि...' आदिश वैद्यनं सांगितलं 'आई आणि बाबा रिटायर...' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाला... 'सगळ्यासमोर शिव्या...'

Adish Vaidya Reveals Reason for Leaving ‘Aai Ani Baba Retire Hote Aahet’: 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' फेम आदिश वैद्यने मालिका सोडण्याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. प्रोडक्शनमधील माणसांनी त्याला धमकावत शिवीगाळ केल्याचं त्याने म्हटलय.
Adish Vaidya Reveals Reason for Leaving ‘Aai Ani Baba Retire Hote Aahet’

Adish Vaidya Reveals Reason for Leaving ‘Aai Ani Baba Retire Hote Aahet’

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका प्रेक्षकांचा अल्पवधीतच आवडती झाली. या मालिकेत आई-बाबांच्या रिटारयरमेंट नंतरचं आयुष्य आणि घरगुती जबाबदाऱ्या याची कौटुंबिक गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आलं. 2 डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीत आली. परंतु 9 महिन्यातच या मालिकेचा गाशा गुंडाळला. या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य याने मकरंद किल्लेदाराचं पात्र साकारलं होतं. परंतु त्याने अचानक मालिका का सोडली असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. परंतु त्याने मुलाखतीत याबाबत भाष्य केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com