Anurag Kashyap
Anurag Kashyapesakal

"Toxic बॉलिवूड" म्हणत दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबईला रामराम ; 'या' ठिकाणी झाला स्थायिक

Anurag Kashyap Leave Mumbai Permanently & Blame Bollywood : दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबईला कायमचा रामराम केला. आता हा दिग्दर्शक कुठे स्थायिक झाला आणि त्याने बॉलिवूडवर काय आरोप केले जाणून घेऊया.
Published on

Entertainment News : बॉलिवूडमधील नावाजलेला आणि प्रथितयश दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची ओळख आहे. अतिशय उत्तम आणि सुपरहिट सिनेमा देणारा अनुराग सध्या बॉलिवूडवर नाराज असून तो तेथील व्यवस्थेवर सडेतोड टीका करताना दिसतोय. दोन महिन्यांपूर्वी त्याने तो बॉलिवूड कायमचं सोडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यातच त्याने आता मुंबईला कायमचा रामराम केल्याची बातमी शेअर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com