"कथा अपशकुनी चित्रपट बनवू नको" तंत्रिकांचा इशारा अन सर्वांनीच भोगले परिणाम

Bollywood Horror Film Which Bring Bad Consequences After Watching It : ४ ५ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका बॉलिवूड सिनेमामुळे सिनेमाची टीम आणि हा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांबाबत वाईट घटना घडल्या होत्या. कोणती आहे ही फिल्म जाणून घेऊया.
"कथा अपशकुनी चित्रपट बनवू नको" तंत्रिकांचा इशारा अन सर्वांनीच भोगले परिणाम
Updated on
Summary
  1. 1980 मध्ये रिलीज झालेला ‘गहराई’ हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित होता आणि तंत्रिकांनी याबाबत गंभीर इशारे दिले होते.

  2. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, पद्मिनी कोल्हापुरे आणि अमरीश पुरी प्रमुख भूमिकेत होते, आणि अरुणा राजे दिग्दर्शक होत्या.

  3. लेखक विजय तेंडुलकर आणि अरुणा राजेंनी मिळून कथा लिहिल्यानंतर अनेक अघोरी घटनांची चाहूल लागली, तरीही त्यांनी चित्रपट पूर्ण केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com